तो आणि ती

22 02 2008

ती तिच्या सख्यांची लाडकी
तोही आपल्या वर्तुळात लोकप्रिय

तो हळुवारशा कविता करतो,
मैफिली दोस्तांच्या गाजवतो.
तिचाही गळा म्हणे गोड आहे,
भावगीतांचं तिला वेड आहे.

तो आहे अभिजात रसिक,
मोठ्या मनाचा, विचारी…. अन बरंच काही
तिची विशेषणं – मनमिळाऊ, समजूतदार
शांत, करारी….. अन असंच काही
…….
तो वक्तशीर, व्यवस्थित
ती टापटिपीची, नियमित
कार्यालयं नेटकी त्यांची,
मात्र घडी विस्कटलीय प्रपंचाची..
……..
छान-छान सगळं घराबाहेर….
ते जिथे येतात एकत्र
त्या घरात मात्र, दिवस-रात्र
रुक्ष, गद्य नूर खेळाचा,
देता-घेता घरचे अहेर
हरवलाय सूर वाद्यमेळाचा
त्याचा झालाय कप तुटक्या कानाचा,
तिच्या संसाराच्या भांड्याला आलाय पोचा..
……..

आपापल्या भ्रमणकक्षेत, चारचौघांत
दोघे  फिरतात एकाच परिघांत
आणि ह्या एकेकाळच्या  अनुरुप दोघांत
एक इवलासा दुवा, कावराबावरा,  टकमक पहात..

त्याच्या बाजूने निघून जातात
वाटोळं झालेल्या घरच्या त्रिकोणात
दोन समांतर रेषा दोघांच्या ,
एकमेकांना त्या कधी भेटायच्या ?

धर-सोड

19 02 2008

धर-सोड बरी नाही म्हणतात,
आयुष्यभर तरीही सगळे
धर-सोडच तर करत असतात !
हवंहवंसं ते धरु पहातात,
नकोसं झालेलं सोडत रहातात…

भेटत असतात रोज असंख्य
माणसं,विचार, अनुभव, प्रसंग
सोडू काय ,धरु  कुणाचा संग
धरसोडीचा  नित्य नवा रंग !

काय, कसं, किती वेळ धरावं
घट्ट पकडावं का अधर धरावं ?
कधी नाद सोडून मागे फिरावं,
कशाच्या आशेने पुढे सरावं…

धरु पाहिलेलं निसटत रहातं,
सोडलेलं वारंवार भेटत रहातं
ह्या धरसोडीला धरुनच वहातं
जीवनातलं पाणी आटत रहातं.

आपण काहीतरी सोडूनच इथे येतो
उरात भरलेला पहिला श्वास धरुन
त्याचीच धर-सोड करत रहातो,
ठरल्या वेळेपर्यंत– धीर धरुन.

आधी सोडू म्हटलं, सोडवत नाही
वेळेला धरु म्हटलं, धरवत नाही !

ह्या धरसोडीला आयुष्य पुरत नाही,
नंतर मात्र, सोडून द्यायला
धरसोड सुद्धा उरत नाही…..

यह कविता

04 02 2008

जीवनका एक गहरासा अनुभव
“मैंभी एक स्वतंत्र हूं जीव,”
कहने लगा हो मुझसे विभक्त,
“होना चाहूं मैंभी अभिव्यक्त!”

ले गया उसे दालनमें शब्दोंके,
चुनने आभरण उसकी पसंदोंके
थे वस्त्रालंकार नाना किसमके
पोशाक जोडेभी हरेक जिसमके

मिलाया उसे मैंने प्रबंधों-निबंधोंसे
भांति-भांतिकी व्यथाओं-कथाओंसे
घुमाया वाटिकामें नाटिकाओंकी
लुभाया उसे वसनोंसे प्रहसनोंके

प्रतिभाने दिखाए उसे रंग फूलोंके
सपने अनूठेसे सावनके झूलोंके
सूंघाए उसे गंध झीलोंके कमलोंके
सुनाए उसे नाद झरनोंके तालोंके

कुछभी उसे पर आया न रास,
अपनेयोग्य  कुछ पाया  न खास
रिक्तहस्त न लौटुंगा पर था विश्वास,
ले स्व-प्रकटनकी अनबुझी प्यास.

सहसा, अभिव्यक्तीकी बेला आन पडी
दृष्टी यकायक जब अनुभवकी मुडी
जहां एक रचना थी असमंझस खडी
पहचान गया ,यही है वह घडी

कहा उसने ,
“अब तुम और समय ना निकालो,
मुझे जल्द अपनी पंक्तियोंमें ढालो!”

उसकी मनीषा मैं कैसे टाल पाता,
किया आरंभ फिर लिखने यह कविता !

शहर

04 02 2008

तो घुसला होता थेट घरात, दिलखुलास हसत
येउन गेलं होतं मनात,हा इथला नाही  दिसत !

मनमुराद बोलणं अन आरश्यासारखं जगणं
कसं खपावं इथल्यांना, त्याचं वेड्यासारखं वागणं !

न संकोच ना भीती, ना परिणामाची क्षिती
म्हटलं शिकेल अनुभवांती, इथल्या चाली-रिती.

आली होती त्याला बघून, विसरलेली आठवण
नव्हतो का एकेकाळी, अगदी असेच आपण….
………………
बर्‍याच दिवसांनी भेटला, खूपच आता बदललाय
झुकलेला, विझलेला, आम्हां सगळ्यांसारखा झालाय

थोडं-फार वाईटही वाटलं, म्हटलं ह्याचंही असं व्हावं ?
नक्की समजेनासं झालं; आपल्याला हेच होतं ना हवं ?
…………………
त्याचं वेगळेपणाचं वेड आज पुन्हा आठवलंय
त्या वेडाचं वेगळेपण, आत कुठेतरी साठवलंय

त्याला एकदा भेटून, हे सांगायचं राहून गेलंय
दरम्यान पुलाखालून  बरंच पाणी वाहून गेलंय….
………………….

आज ऐकलं तो म्हणे शहर सोडून निघतोय
त्याच्या जागी इथे, बघू नवीन कोण येतोय !

बिजली

03 02 2008

एक दिन सुबह तडके गया अपनी प्रतिभासे मिलने
कहा उसे,’ बिजली ‘ पर मुझे कुछ शब्द हैं लिखने

प्रतिभाने कहा, ” साथ कुछ भाव-विचारभी लाये हो,
या कविता लिखने मेरे पास खाली  हाथही आये हो? ”
आगे उसने स्पष्ट किया ,”हूं तुम्हारी चेतनाका निर्माण ,
जानती हूं केवल चलन,है काव्य-परंपरा इसका प्रमाण
मेरी दिशा-गती भाव और विचारही देते हैं
जो भीतर हृदय व मस्तिष्कमें पनपते हैं

मैंने कहा ” लेकिन इस निर्जीव वस्तुके विषयमें
भला कौनसे प्रबल भाव हो सकते हैं मेरे हृदयमें !”

सुझाया फिर उसने के अपने दिमागसे जरा सोचूं,
जहां मेरी बुद्धीका वास है,तनिक वहां जा कर पूंछूं

परंतु बुद्धीने कहा, ” मै रखती हूं लेखा-जोखा
निरंतर अनुभूती और विचारसे इस जीवनका ,
पंच इंद्रियोंको मिली अनुभूतियां और
उनपर तुम्हारी सोचका व्यापार,
इनसेही चलता मेरा कारोबार !

जिस विषयका तुमने अपने आपमें
ना अनुभव किया ना किया कुछ विचार,
मैं विवश हूं, पर तुम्हेंही तलाशना होगा
और तराशना होगा उससे अपना सरोकार!”

फिर दिलो-दिमागसे हुआ बेजार,प्रतिभासेभी जब गया हार,
लौटा मैं हताश,अनलिखी निराधार कविताकी थामे पतवार
कागज-कलमके सिवा मेरे पास कुछ ना था,
प्रतिभाका सुनाया कडवा सही,पर सचही था

अब सोचा है सीधे जा बिजलीसेही मिलूंगा,
और उसको गर थोडा-बहुतभी समझ पाऊंगा,
तो क्या पता,शायद कुछ लिखभी जाऊंगा !

सून

28 01 2008

परवा हे रात्री बोलून गेले
कधी नव्हे ते गोड-गोड हसत,

“आपल्याला सून हवी तुझ्यासारखी–
अगदी समजूतदार, शांत ! ”

बोलून ते झोपून गेले,
अन घोरायलाही लागले.

मी  आपली गप्प, त्यांच्याकडे बघत
आतला आनंद सरावानं लपवत..
‘उशीरा का होईना.. !’ म्हणत,
नकळत होते स्वतःशीच हुरळत.

पण…बराच वेळ जागल्यावर
आले  सवयीनं भानावर
विचार केला बोलण्यावर
म्हटलं घ्यावं का ते मनावर ?

खरंच का ह्यांना आवडलंय,
आपलं आजवरचं वागणं
का ह्यांना अजून एक हवंय
बिनआवाजाचं खेळणं ?

मुलगा आपल्या दोघांचा,
आहे म्हणायला मातृमुखी
बाकी वळणावर त्यांच्या,
सारी लक्षणं सारखी..

बाप-लेकांचे शब्द झेलणं
झालंय मला नेहेमीचं,
काम नाहिये पण हे
नवख्या पोरी-सोरीचं.

दुसर्‍याची लेक, आशेनं
आपल्याघरी येईल
माझं झालं ते झालं,
पण तिचं काय होईल ?

तनहाईयाँ

09 01 2008

कुछ इस कदर बढ चुकी है तनहाईयोंकी आबादी
मुश्किल हो गया है पाना इनकी भीडसे आजादी

भीड हुई तो क्या , तनहाईयोंपे उसका जोर नहीं
भीडकी ही तो बहनें हैं, तनहाईयाँ कोई और नहीं

आने दो इन्हे, क्यूँ हो घबराते, ये कोई गैर नहीं
जाने कबसे हैं साथ, तनहाईयोंसे कोई बैर नही

आने दो इन्हें, ना दस्तक ना है कोई शोर कहीं
बेचारी तनहाईयाँ, इन्हें मेरे सिवा कोई और नही

तनहाईयाँभी क्या कभी अकेलापन सह पाती हैं ?
गर हाँ, तो क्यूँ बार-बार मेरे पास चली आती हैं?

तनहाईयाँ कबसे अकेलेपनसे कतराने लगीं ?
तनहा मुझेभी देख , करीब मेरे ये आने लगीं.

तनहाईयोंका इक दूसरेसे क्या रिश्ता होता है ?
तनहाईयोंकी यादमें क्या तनहा कोई रोता है ?

हमने सीखा है तनहाईयोंसेही यह अंदाजे-बयाँ,
इक टीस डेरा डाले है, गुफ्तगूँओंके दरमियाँ.

****************************************

नववर्ष

07 01 2008

समयकी नदीके तटपर
चिंतन कर , एकांतमें बैठकर
कर रहा था प्रतीक्षा,
नववर्षकी दहलीजपर.

सहसा, कालके प्रवाहसे निकलकर
संमुख खडा हुआ गतवर्ष उभरकर.

और करने लगा मुझसे निवेदन.
याद दिलाने, मेरेही कुछ वचन.

‘क्या हुआ उनका,
मेरी पूर्वसंध्यापर

जो किये थे तुमने वादे-
कुछ मुझसे, अन्य खुदसे,
कईं औरोंसेभी.

लिये थे कुछ निर्णय
कुछ मेरे, एक आध खुदके,
कईं औरोंके विषयमेंभी ?’

मैंने हँसकर कहा, ” वादे, निर्णय, वचन ?
किस जमानेके गतवर्ष हो तुम !

दिल बहलानेका एक तरीका है,
हर नववर्षसे मेरा यही सलीका है

कई वर्षोंकी अपनी तपस्या है
तुमने इसे गंभीरतासे लिया,
यह तुम्हारी अपनी समस्या है !”

उसने फिर पूछही डाला,

‘यह जो तुम्हारे पास है थैला
उसमें आखिर है क्या भला ?’

मैंने कहा,

” वही, हर सालका मसाला,

नववर्षके लिये- नये निर्णय,
नये वचन, नयी माला ! “

टीस

29 12 2007

विश्व-निर्माणके पूर्व ,
था ब्रह्म एकल सम्पूर्ण
सदैव सत-चित-आनंदमें स्थित
परंतु स्वयमसे अपरिचित
किसीभी अनुभूतीसे परे
अद्वैत सर्वत्र विचरे

अनुभवके माध्यमसे
अपने आपको जाननेकी,
किसी और दृष्टीसे
स्वयमको पहचाननेकी
आंतरिक स्फूर्तीसे
हुई रचना फिर द्वैतकी !

स्वयमसे भिन्न होकर
परम-आनंदकी दशा त्यागकर
ब्रम्हने सोच विचार कर
टीसका आविष्कार कर,
आत्म-अनुभूतीके हेतुसे,
किया आरंभ विश्वसंभार फिर !

अद्वैत छोड गर प्रभू
न त्यागते आनंदको,
और अपनाते द्वैतकी टीसको
शायदही होता अनेकता,
भिन्नताका यह निर्माण…
ना ही मिलता किसीभी
अनुभवका यथार्थ परिमाण !

क्योंकी एकही होता है

स्वर्ग तो सबका,
किंतु नर्क अपना
अलग हरेक का….

सही मानेमें यह एक वरदान,
अपनी टीसही ,

देती है प्रत्येकको
अपनी-अपनी, अलग पहचान !

मुखौटे

25 11 2007

आपके विषयमें नहीं जानता,
पर मेरे पास हैं बहुतसे
सालोंसे हूँ इन्हें पहनता
ये हो गए हैं अब अपनेसे

जबसे होश सम्हाला है,
इन्हींके बलपर गुजारा है
जबभी दुविधामें पैर डाला है
इसी सुविधाका सहारा है !

रोज इन्हें साथ ले निकलता हूँ,
जाने कब  कौन काम आए !
समय परखके ओढ़ता हूँ,
जिससे भी काम बन जाए.

झाँक भीतर आजकल मैं
पानी है जहाँ बहुत गेहरा
अपनेही मुखौटोंकी  भीड़में,
खोजूँ अपना असली चेहेरा

इनके प्रयोगमें हूँ माहिर,
भई, बरसोंकी तपस्या है,
न हो जाऊं खुदसेही जाहिर
बस, यही इक समस्या है !
******************************